राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०१३ पासून १० टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता कर्मचा-यांचा महागाई भत्ता ८० टक्के वरून ९० टक्के झाला आहे. १ ऑक्टोबर २०१३ पासून वाढीव दराने दिला जाणारा महागाई भत्ता रोख रकमेत दिला जाईल. १ जुलै २०१३ ते३० सप्टेंबर या काळाची वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी कशी दिली जाईल याबाबतीत शासन स्वतंत्र आदेश काढणार आहे.
वरील बाबी स्पष्ट करणारा शासन निर्णय राज्य शासनाने दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी काढला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
वरील बाबी स्पष्ट करणारा शासन निर्णय राज्य शासनाने दि. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी काढला आहे. तो महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment