आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

क्षमस्व ,

माझा संगणक नादुरुस्त झाला आहे त्यामुळे मला माझ्या ब्लॉगवरील सुविचार रोजच्या रोज बदलता येत नाही. माझ्या   ब्लॉगला    नियमितपणे भेट देणा-या माझ्या बंधु भगिनींना होणा-या तसदीबद्दल क्षमस्व.
                                                                                       
श्रीधर जोशी

No comments:

Post a Comment