आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

मन करारे प्रसन्न, सकळ सिद्धीचे कारण - संत तुकाराम

आपले मन प्रसन्न असेल तरच कोणतेही काम करण्यास आनंद वाटतो.पण आपल्या मनात सदैव चिंता, विवंचना असतात. मनावर ताण असतो. असा माणूस योग्य त्या तर्हने काम करू शकत नाही. चिंतेची चिंता करत बसण्यापेक्षा आनंदी राहा व मन प्रसन्ना ठेवा. तुम्ही तुमची कामे निश्चित वेळेवर यशस्वीपणे पूर्ण करू शकाल.

No comments:

Post a Comment