आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्याच्या दरात १ में २०११ पासून ६ टक्के वाढ

महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचा-याना देण्यात  येणा-या
महागाई भत्त्याच्या   दरात दिनांक १ में २०११ पासून ६ टक्के  वाढ केली आहे
आता कर्मचा-याना ४५ टक्के ऐवजी  ५१ टक्के  दराने महगाई भत्ता मिळणार आहे.
सदर रक्कम रोखी स्वरूपात   मिळणार आहे.