महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचा-याना देण्यात येणा-या
महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ में २०११ पासून ६ टक्के वाढ केली आहे
आता कर्मचा-याना ४५ टक्के ऐवजी ५१ टक्के दराने महगाई भत्ता मिळणार आहे.
सदर रक्कम रोखी स्वरूपात मिळणार आहे.
महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ में २०११ पासून ६ टक्के वाढ केली आहे
आता कर्मचा-याना ४५ टक्के ऐवजी ५१ टक्के दराने महगाई भत्ता मिळणार आहे.
सदर रक्कम रोखी स्वरूपात मिळणार आहे.
सर उल्हासनगर ३ चोपडा कोर्ट २ वर्ग केस क्र R.c.c.1000477 (४७७) पोलिस रिपोर्ट जावक क्र ४७१ व ४९८ मधील फरार आरोपी व सबळ पुरावे व पोलिस कस्टडी मागितली असून आजतागायत आरोपी फरार आहे.सर आपले सरकार पोर्टल मध्ये कोर्ट केस क्र ४४७ नोंद आहे व सबळ पुरावे गोळा करुन फरार आरोपींना गुन्हे प्रकटीकरण कर्मचारी व अधिकारी यांना फरार आरोपींना न्यायालयाने हजर करण्यात आदेश देण्यात आले आहे माञ आजतागायत फरार आरोपी मोकाट फिरत आहे सर पोलिस रिपोर्ट जावक क्र ४७१ व ४९८ मध्ये फरार आरोपी ही आटक आरोपींना माहिती आहे सर या केस चे रितसर चौकशी झाली नाही सर आपले सरकार तक्रार आयडी क्र Dist/CLTH/2018/5031 या तक्रारी मध्ये पण रितसर चौकशी झाली नाही करण आजतागायत आरोपी फरार आहे सर आपनस विनंती कि आपन माझ्या अपंग भावाला न्यायालयाने न्याय मिळवून देण्यात मदत करावे माझा फोन नं ८८०६३११७०५
ReplyDeleteramyamgar100@gmail.com
ReplyDeleteसर,एका कर्मचा-यास खोटे सर्टीफीकेट दिल्या प्रकरणी F.I.R. दाखल करुन अटक झाल्या कारणाने निलंबित करण्यात आले व त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यात त्याला दोषी ठरवून सन 2003 मध्ये सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्यात आले. व त्याची वरीष्ठ कार्यालय व शासनाकडून अपिले फेटाळण्यात आलीत. आता त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. व सदर कर्मचारी त्याचे सेवानिवृत्ती पर्यंतचे म्हणजेच 2014 पर्यंतचे सर्व लाभ मागत आहे. याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteम.श.आचारे