आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

समर्थांचा उपदेश फक्त मुलांना नाही तर सर्वांनाच

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,

बहु मानिती लोक जेणे तुम्हाला |

धरा बुध्दी पोटी विवेकी मुले हॊ,

बरा गुण तो अंतरामाजी राहो |

दिसामाजी काही तरी लिहावे,

प्रसंगी अखंडित वाचीत जावे |

गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांचे करावे,

बरे बॊलणे सत्यजीवीं धरावे |

बहु खेळ खोटा सदालस्य खोटा,

समस्तांशी भांडेल तोची करंटा |

बहुतां जनालागी जीवीं भजावे,

भल्यासंगती न्याय तेथे भजावे |

समर्थ रामदास

No comments:

Post a Comment