आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

नोव्हेम्बर 2012 मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी नोव्हेम्बर 2012 मध्ये खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके निर्गमित केली आहेत.


1)  महाराष्ट्र लोकसेवा आयोगांकदून होणा-या भरती/ शिफारशीस न्यायालयाकडून स्थगिती मिळू नये म्हणून करावयच्या उपाययोजनांबाबत दि. 23-11-2012

2)  राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव आयोजित करण्याबाबत दि. 26 11-2012

3)  सहकार क्षेत्रात उत्कॄष्ट काम करणा-या सहकारी संस्थांना पुरस्कार देऊन करण्याबाबत
      दि. 29-11-2012

 वरील शासन निर्णय या ब्लॉग वर  " निर्गमित केलेले महत्वाचे  शासन निर्णय व परिपत्रके " या शिर्षाखालील तक्त्यात अनुक्रमांक ६७, ६८ व ६९ या क्रमांकावर उपलब्ध आहेत.  संबंधीतानी जरूर तर ती डाउनलोड करून घ्यावीत .

No comments:

Post a Comment