आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

दिनविशेष

 दिनविशेष


 मराठा चेंबरची स्थापना (१९११)
 
 महाराष्ट्रातील पहिला तारांगणदर्शक (१९५४)
  
 पद्मश्री कवी सुधांशू यांचे निधन (२००६)

No comments:

Post a Comment