आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

यश व अपयश

यश व अपयश हे एकाच रस्त्याला फुटलेले दोन फाटे आहेत . मात्र ते एकमेकापासून विरुध्द दिशेला जाणारे आहेत .प्रत्येकाला यश हवे असते . मात्र त्यासाठी ,ध्यास ,चिंतन, प्रयत्न या सर्वच गोष्टी आवश्यक आहेत .परंतु त्याशिवाय दैव अनुकूल हवे. दैवाचा भाग छोटा असला तरी तो गरजेचा असतो.

No comments:

Post a Comment