आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

काय करायचे ते आत्ताच करा

कल करेसो आज , आज करेसो अब

पलमे प्रलय होगा फिर करेगा कब

भूतकाळ आपल्या हातून गेलेला असतो ..भविष्यकाळावर आपले नियंत्रण नसते. वर्तमानकाळ मात्र आपल्या

हातात असतो. म्हणू काय करायचे ते आत्ताच करावयास हवे.

No comments:

Post a Comment