आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

१ जून २०१३ पर्यंत सुधारित केलेले महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम १९७९

शासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तणूक )नियम १९७९ लागू  आहेत .य़ा नियमात नुकतीच सधारणा करण्यात आली आहे . सदर नियमांत  आता पर्यंत केल्या सुधारणा अंतर्भूत करून  दि. १ जून २०१३ पर्यंत  सुधारित केलेले वर्तणूक नियम या ब्लॉगवर उपलब्ध आहेत. ते जरूर तर डाउनलोड करून घ्यावेत .  


No comments:

Post a Comment